माझ्या मते
एखादी व्यक्ती जर गेली अंत काळात विलीन झाली तर आपल्याला खूप त्रास होतो आणि ते होणं स्वाभाविक आहे कारण त्यांच्या सोबत आपले भावनिक ऋणानुबंद जुळलेले असतात
पण एक लक्षात ठेवा मित्रानो आपली जन्माची वेळ ठरलेली असते लग्नाची वेळ ठरलेली असते आणि मृत्यूची वेळ ही ठरलेली असते
आणि या सर्वांच्या मधला जो काळ आहे तो आपल्या हातात आहे त्यामध्ये स्वतः ची प्रगती कशी साधायची हे आपण ठवायच असतं.
या मधल्या काळात तुम्ही जेवढे सत्कर्म आणि कुकर्म कराल याचीच गणना मुनुष्य अंताला होणार
तिथे मनुष्य अंता वेळी पैशांची गणना होत नाही हे लक्षात ठेवा मित्रानो
म्हणूनच रामदास स्वामींनी म्हटलं आहे की सत्कर्म योगे वय घालवावे सर्वांमुखी मंगल बोलवावे
श्रीकांत खताळ