हे जीवन पण मायाजाळ आहे ओ. येथे कधी होत्याचे नव्हते होते आणि नव्हत्याचे होते होईल सांगू शकत नाही. काळजी घ्या . निश्चितच पैसे या काळात महत्वाचे आहेत परंतु पैसे असून तुमच्या मदतीला कोणी नसेल वेळेला कोणी नसेल तर समजून जायच की आपलं *जगणं* अर्धवट राहून गेले आहे. किंवा अति आपण दुसऱ्या साठी जगलो आहोत.
- श्रीकांत