Saturday, 4 February 2023
आपल्या माणसांची साथ
आयुष्यात अख्या जगाने आपल्याकडे पाठ फिरवली तरी काही हरकत नाही आणि त्याचा आपल्या जीवनावर असा काही वाईट परिणाम ही होत नाही. जोपर्यंत आपली माणसं आपल्यासोबत आहेत . ज्यादिवशी आपलीच माणसं आपलं खच्चीकरण करायला सुरुवात करतील त्यावेळी मात्र आख आयुष्य उध्वस्त झाल्याचा अनुभव यायला सुरुवात होते. त्यामुळे जगाने आपल्या माणसांनी साथ देओ अगर ना देओ आपण आपल्या माणसांची साथ कधीच सोडायची नाही. कारण त्याच विश्वासावर ती व्यक्ती खंबीरपणे लढत असतो. आणि कितीही थकला तरी आनंद मात्र द्विगुणित चेहऱ्यावर असतो. तर हा आनंद आपल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर ठेवायचा की नाही हे मात्र सर्वस्व आपल्यावर अवलंबून आहे.
Subscribe to:
Posts (Atom)