महाराष्ट्रातील किल्ले
राजगड, रायगड, शिवनेरी, तोरणा, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, लोहगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, विशाळगड इ. महत्त्वाचे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. त्यांनी प्रथम जिंकलेला किल्ला तोरणा होय. राजगड ही मराठी राज्याची पहिली राजधानी होती. नंतर रायगड झाली. राजगड हा किल्ला शिवाजी महाराजांनी स्वतः बांधून घेतला. त्यापूर्वी त्या शहामृग नावाच्या डोंगरावर मुरुंबदेवाचे(ब्रह्मदेवाचे) देऊळ होते. ते देऊळ अजूनही राजगडाच्या बालेकिल्ल्यावर आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग व जंजिरा हे अरबी समुद्राला लागून असलेले किल्ले/जलदुर्ग आहेत. ते समुद्रमार्गे होणाऱ्या शत्रूंच्या हल्ल्यापासून स्वराज्याचे रक्षण करत.
शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले:- १११.
महाराष्ट्रातील २३४हून अधिक किल्ल्यांची यादी :-
महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले
(जिल्ह्याच्या नावापुढील आकडा त्या जिल्ह्याच्या यादीत असलेल्या एकूण किल्ल्यांची संख्या दाखवतो. या किल्ल्यांशिवाय आणखीही काही लहान किल्ले असू शकतील.)
अमरावती जिल्हा (१)
गवळीगड(गाविलगड)
अहमदनगर जिल्हा (३)
पेडगावचा बहादूरगड
उस्मानाबाद जिल्हा (२)
औरंगाबाद जिल्हा (८)
अंतुर किल्ला
जंजाळा किल्ला
तलतम गड
लहूगड
वेताळवाडी किल्ला (वाडीचा किल्ला)
सुतोंडा
कुलाबा जिल्हा (३२)
कोथळीगड (पेठचा किल्ला)
मंगळगड (कांगोरी)
कोल्हापूर जिल्हा (८)
गोंदिया जिल्हा (१)
चंद्रपूर जिल्हा (२)
जळगाव जिल्हा (४)
ठाणे जिल्हा (३९)
वसईचा किल्ला
धुळे जिल्हा (१)
नंदुरबार जिल्हा (१)
अक्काराणीचा किल्ला (अक्राणीचा किल्ला)
नागपूर जिल्हा (६)123
नाशिक जिल्हा (३६)
घारगड किंवा गडगडा
पुणे जिल्हा (२२१)
पुणे जिल्ह्यात किमान २९ किल्ले आहेत. या सर्व किल्ल्यांना प्रत्यक्ष भेट देऊन आलेल्या संदीप मा. तापकीर यांनी ’महाराजांच्या जहगिरीतून...’ हे पुस्तक लिहिले आहे. . तापकिरांनी आपल्या पुस्तकाची तालुकानिहाय मांडणी करून त्या त्या तालुक्यातल्या गडकोटांची माहिती नकाशे आणि छायाचित्रांसहित दिली आहे.या २९ किल्यांपैकी २२ किल्ल्यांची नावे याप्रमाणे :-
प्रचंडगड (तोरणा)
रत्नागिरी+सिंधुदुर्ग जिल्हे (४२)
आंबोळगड (रत्नागिरी)
जयगड (रत्नागिरी)
पालगड (रत्नागिरी)
पूर्णगड (रत्नागिरी)
प्रचितगड (रत्नागिरी)
भैरवगड
महिपतगड (रत्नागिरी)
यशवंतगड (रत्नागिरी)
रसाळगड (रत्नागिरी)
विजयगड (रत्नागिरी)
सुवर्णदुर्ग (रत्नागिरी)
सांगली जिल्हा (९)
सातारा जिल्हा (२८)
कल्याणगड (नांदगिरी)
सिंधुदुर्ग जिल्हा:-
रत्नागिरी जिल्हा पहा.
सोलापूर जिल्हा (२)
यादीत समावेश नसलेले किल्ले
भगवान चिले यांच्या ’दुर्गम दुर्ग’ या पुस्तकावरून :-
अचला
कांचन
मनमाडजवळचा कात्रा
कोंढवी
कोळदुर्ग
कोळदेहेर
खारेपाटण (सिंधुदुर्ग जिल्हा)
खैराईगड
मनमाडजवळचा गोरखगड
देहेरगड
आंबोलीजवळचा नारायणगड
जुना पन्हाळा
पालगड
भवानीगड
भास्करगड (नाशिक जिल्हा)
कणकवलीजवळचा भैरवगड (सिंधुदुर्ग जिल्हा)
नरडव्याचा भैरवगड
मेसणा
मोरधन
मोहनदर (नाशिक जिल्हा)
रांजणगिरी
राजदेहेर
रामदुर्ग
वाघेरा
सदानंदगड (सिंधुदुर्ग जिल्हा)
सिद्धगड (सिंधुदुर्ग जिल्हा)
कणकवलीचा सोनगड (सिंधुदुर्ग जिल्हा)
बांद्याजवळचा हनुमंतगड
No comments:
Post a Comment